आजच्या व्हिडिओत नाशिकच्या डॉक्टर आणि एका मुलीची आई असलेल्या हर्षदा देशपांडे. गृहपाठ दिला पाहिजे या बाबत त्या आग्रही आहेत. त्यांच्यामते गृहपाठामुळे शाळेत काय चाललं आहे ते समजतं. शिवाय गृहपाठ नसेल तर मुले टीव्ही, मोबाईलच्या जास्त आहारी जातील. मुलांचा सराव देखील महत्वाचा असतो तो गृहपाठातून होतो असं त्यांचं म्हणणं आहे. ऐकूया त्या काय म्हणतात –