
विदर्भातील पहिली बायोलॅब : संशोधन, निर्मिती, विक्री सर्वच कारभार महिलांच्या हाती
गेल्या तीन महिन्यात, यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकांच्या फवारणीमुळे विषबाधा होऊन तब्बल २१ लोकांना जीव गमवावा लागला. ८०० शेतकरी, शेतमजूरांना अपंगत्व, अंधत्व ...

तुमच्या घराच्या दारावर कुणाच्या नावाची पाटी आहे?
जालना जिल्ह्यातील पाच हजारावर कुटुंबांनी आपापल्या घरांच्या दारावर लेकीच्या नावाची पाटी लावली आहे. मुली नाहीत तिथे सुनांची नावं आहेत. हे ...